[ad_1]
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. काही भागांत हलक्या सरी पडत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून, हा बदल मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (ता. ३०) सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी (ता.३१) सकाळपासून देखील जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या परिसरात पावसाच्या चांगल्या सरी कोसळत आहेत
किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये हलका पाऊस होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवेत गारवा जाणवत असून, अशा प्रकारचे वातावरण मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात जाणवते. त्यामुळे बदललेले हे वातावरण मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.
सध्या मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर आहे. केरळात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात मॉन्सून सदृश वातावरण तयार होते. पावसाचे प्रमाण देखील वाढते. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. भात बियाणे खरेदी, खत खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. येत्या एक दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर शेतकरी पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. काही भागांत हलक्या सरी पडत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून, हा बदल मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (ता. ३०) सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी (ता.३१) सकाळपासून देखील जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या परिसरात पावसाच्या चांगल्या सरी कोसळत आहेत
किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये हलका पाऊस होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवेत गारवा जाणवत असून, अशा प्रकारचे वातावरण मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात जाणवते. त्यामुळे बदललेले हे वातावरण मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.
सध्या मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर आहे. केरळात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात मॉन्सून सदृश वातावरण तयार होते. पावसाचे प्रमाण देखील वाढते. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. भात बियाणे खरेदी, खत खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. येत्या एक दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर शेतकरी पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.