सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तीव्रतेमुळे केळीची पाने, फळे आणि फळदांड्यांवर चट्टे पडून नुकसान होते. फळांची गुणवत्ता खालावते, झाडे कोलमडणे, घड...
पुणे : राज्यात दिवस रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्याने रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका अशा प्रारंभीच्या वातावरणातच दुसऱ्या पंधरवड्यात ढगाळ...
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्या बंदचा गैरफायदा शिवार खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मालेगाव, येवल्यासह काही...
सोलापूर : राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चर्चेमुळे सोलापूर बाजारा...
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे करावयाची खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात सुट्टीच्या दिवशी संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला...
सांगली : म्हैसाळ योजना पाण्याच्या मागणी अभावी बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. योजना नियमित...
नागपूर : नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी अनेक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे....
सांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यात बेदाण्याचे उत्पादन १.७० लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील एका...
जळगाव : खानदेशात वीजबिल थकबाकीमुळे अनेक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा स्रोतांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती....
चंद्रपूर : उन्हाची काहिली वाढण्यासोबतच जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी प्रश्न गंभीर होण्याची भीती वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २०२०-२१...
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.
© 2019-2024 Amhi Kastkar™ - Designed & Managed by Digital Pritam.